बुधवार, १७ मे, २०१७

आत्महत्या - एक गंभीर प्रश्न

आपलेपणचा 'एक हळवा कोपरा' वा 'आधार' नेहमीच आपल्या लोकांच्या सोबत असू द्या. 
कुठीलीही टोकाची परिस्थिती जरी ओढवली तरी त्यातून बाहेर पडण्याचं तेच एक मोठं मानसिक बळ असतं. तीच एक मोठी ताकद असते. 
जी उभी करते आपल्याला पुन्हा नव्याने , जगण्याचं नवं बळ , नवा श्वास  देऊन ....

दिवसेंदिवस ..ऐकू येणाऱ्या ह्या आत्महत्या. ...मनाशी रूतलेलं मानसिक दडपण.. 
हे कुठेशी आता थांबायला हवं. हो ना ?  

मग  एकमेकांना आधार द्या . मग तो मानसिक असेल. आर्थिक असेल.....
आपलेपणाचं पाठबळ सोबत असायला हवं. इतकंच . 
- संकेत    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .