गुरुवार, ७ जून, २०१२

जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे

मित्रहो, 
जीवन हे खूप गुंतागुंतीच आहे ...तो गुंता सोडवता सोडवता आपण आपल्या जीवनातला आंनदच गमावून बसतो . ......अन दुखाला कवटाळून राहतो . आनंद म्हणजे नक्की काय असत ह्याचा आपणास विसरच पडतो. 
आयुष्य हे एकदांच मिळत .........म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण हा शक्यतो हसत खेळत काढावा . नेहमी हसत राहावं . हसत ...हसत प्रेमाने बोलाव , कधीही कुणावर उगाच चिडू नये , द्वेषाने बोलू नये , द्वेषाचे बोल ते शब्द खूप आघात करतात एखाद्यावर. 
जीवनातला प्रत्येक क्षण हा खूप महत्वाचा आहे . .... गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही . 
म्हणून हसत रहा...आनंदात रहा , प्रेमाने बोला प्रेमाने चला 

संकेत य पाटेकर 
३०.०५.२०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .