गुरुवार, १७ मे, २०१२


आज आपण सारे भ्रष्टाचारा विर्रुद्ध लढत आहोत.
देशातला हा भ्रस्टाचार मुळापासून नष्ट झालाच पाहिजे..अन ...तो होईलच
कारण ह्या देशातला प्रत्त्येक तरुण भ्रस्टाचार विर्रुद्ध आज पुढे आले आहेत..

मित्रहो, माझ एक सांगण आहे तुम्हाला ? ऐकाल ना..जरूर ऐकाल ....खात्री आहे

मित्रहो,
घरात - हॉटेल मध्ये कुठेही जेवत असताना........!!
तांटातल अन्न तसाच टाकून देऊ नका. हव तेवढाच घ्या पाहिजे तितकाच घ्या. पण अन्नाची अशी नासाडी करून नका. ..
अन्नाच्या त्या एक एक कणासाठी काही गरीब लोक तडफडत असतात. हे लक्षात असू द्यात.

पाण्याचहि तसाच आहे.
उपयोग नसताना ..काहीजण नळ तसाच चालू ठेवतात.
पाण्याच ते भांड वाहून जात वाहून जात . तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत.
हा मात्र ज्यावेळेस पाणी कपात असते ....दोन-दोन दिवस पाणी घरात येत नाही.
त्यावेळेस मात्र सर्वांना पाण्याची किंम्मत कळते. मित्रहो अस होता कामा नये.

विजेचेही तसेच आहे मित्रहो,
आपल्याला हव असेल तेंव्हाच आणि तितकाच विजेचा वापर करा.

मित्रहो आपल्याजवळील गोष्टींचा आवकशक्तेनुसार व्यवस्थित उपयोग करावयास शिकलं पाहिजे.
आपण जीवन जगत असतना इतरांचांही विचार करावयास शिकलं पाहिजे.
हि सुद्धा एक देश सेवाच आहे .!!
!! धन्यवाद !!
 ·  ·  · 17 August 2011 at 16:37

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .