रविवार, १३ एप्रिल, २०१४

आपल्या माणसाच 'मन '


म्हणतात , प्रेमाने जग जिंकता येतं , पण मला जग जिंकायचं नाही. 

आपल्या माणसाच ' मन ' जिंकायचं आहे , भले आज मी त्यात हरलो , अपयशी झालो . 
ह्या घडीला मला त्यांचं मन नाही जिंकता आलं , पण एक ना एक दिवस माझा येइलच . 
तेंव्हा त्यांना अभिमान हि असेल . 
स्वतःचा अन स्वतःबरोबर माझा हि , तेवढी मी खात्री देतो . 

 संकेत य. पाटेकर 
 ०३.०३.२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .