गुरुवार, १७ मे, २०१२

आपल्या मनाची ओढ ताण ...आपल्या जीवनाच्या गाडीला एकाच जागी स्तब्ध उभ करत ..
हे करू का नको..?...तिथे जाऊ कि नको ? हे चांगल कि वाईट ? मला हे जमेल कि नाही जमणार ? ..
अशा विचारातच आपला तो अमुल्य वेळ निघून जातो ...आणि
आपली यशाची आणि ध्येयाची गाडी जागच्या जागीच उभी राहते...
मनाला असंख्य अशा विचारांच्या वादळात अडकवून...
अनुभवावरून - संकेत य. पाटेकर
 ·  ·  · 5 September 2011 at 12:06

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

येथे आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया द्या .